पिक विमा बाबत मोठा निर्णय 10 डिसेंबर पूर्वी रक्कम जमा होणार नुकसान भरपाई New crop insurance update

पिक विमा बाबत मोठा निर्णय 10 डिसेंबर पूर्वी रक्कम जमा होणार नुकसान भरपाई crop insurance update

New crop insurance update :-नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर येत आहेत आपण मागील बऱ्याच दिवसापासून पिक विमा बाबतच्या बातम्या ऐकत आलेलो आहे राज्यातील 21 जिल्ह्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी पात्रता देण्यात आलेले आहेत त्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील पिक विमा वाटप करून झालेले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कधीपर्यंत जमा होणार याविषयी संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.

हेही वाचा :- राज्यातील या भागांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीचा इशारा weather update

Crop insurance Claim
Crop insurance Claim

हेही वाचा : प्रत्येकाच्या खात्यावर 12,500 रुपये होणार जमा..! यादीत नाव पहा Crop Insurance List

crop insurance update :-पिक विमा हा तेव्हा दिला जातो ज्या भागांमध्ये पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे वादळी वाऱ्यांमुळे किंवा तेथील पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे 60% च्या वरील नुकसान झालेले आहेत अशा भागांना महसूल मंडळांद्वारे पडताळणी करून पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपनी मार्फत अनुमती दिल्या जाते. या सर्व बाबींचा विचार करता राज्यात आतापर्यंत दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती.

. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये साधारणता दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली होती. परंतु सध्याच्या स्थितीला जरी राज्यात जोरदार पाऊस सुरू असला तरी या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानच केलेले आहेत उर्वरित ज्या शेतकऱ्यांचे पिके शिल्लक होती त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहेत. राज्यातील सरासरी अवकाळी पावसामुळे 99 हजार हेक्टर क्षेत्र नुकसान ग्रस्त झालेले आहेत. त्या क्षेत्रांची देखील पंचनामे करण्यास सुरुवात झालेली आहेत.crop insurance scheme

अवकाळी पावसाने मोठे नुकसान New crop insurance update

crop insurance update :- अशातच आतापर्यंत राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता तेथील पिकांचे पडताळणी करता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते ते नुकसान पावसाच्या खंडामुळे झाले होते आतापर्यंत राज्यातील सरासरी 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करून पूर्ण झालेले आहेत उर्वरित पंधरा लाख शेतकरी अजूनही शिल्लक आहेत त्या शेतकऱ्यांना दहा डिसेंबर पर्यंत पिक विमा वाटप होऊ शकतो अशी बातमी समोर आलेली आहेत.crop insurance status

राज्यात सरासरी 1090 कोटी रुपयांचा निधी वाटप करणे अजूनही बाकी आहेत. यामध्ये राज्यातील सरासरी 11 जिल्ह्यांचा समावेश आहेत. या सर्व जिल्ह्यांना पीक विम्याची रक्कम दहा डिसेंबर पूर्वीच जमा करावी असे आदेश पीक विमा कंपन्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याद्वारे जारी करण्यात आलेले आहेत. पीक विम्याच्या याद्या बऱ्याच दिवसापासून जाहीर करण्यात आलेले आहेत. परंतु पीक विमा देण्यास मोठ्या प्रमाणात विलंब झालेला दिसून आलेला आहेpeek vima yadi

सध्याच्या स्थितीला राज्यात अवकाळी व जोरदार पाऊस तसेच काही भागांमध्ये गारपीट देखील सुरू आहेत अशातच शेतकऱ्यांच्या पिकांचे फळबागांचे तसेच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहेत त्या शेतकऱ्यांच्या पिकांची देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजेच पीक विमा योजनेत नाव पाहण्यासाठी खालील पद्धतीने चेक करा.New crop insurance update

साधारणतः आपल्याला जर आपले नाव पीक विमा यादीत आहे की नाही बघायचे असेल तर PBFMBY या नावाला गुगल वरती जाऊन सर्च करा प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे पोर्टल म्हणजेच पेज मुखपृष्ठ आपल्यासमोर ओपन होईल तेथे जाऊन लॉगिन करा म्हणजेच आपला ईमेल आयडी वगैरे देऊन आपण तिथे लॉगिन करू शकता आणि तेथील चित्रपट वरती आपल्याला पीडीएफ दिसेल तेथे जाऊन आपले नाव त्या यादीत आहे की नाही वरती सर्च बार वरती क्लिक करून चेक करा.New crop insurance update

पिक विमा भरून राज्यातील शेतकऱ्यांना साधारणतः दोन ते अडीच महिने झालेले आहेत अशा राज्यातील अजूनही 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा जमा करावा व आर्थिक दृष्ट्या मदत द्यावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची पावसाच्या खंडामुळे तसेच

crop insurance update :- आता सध्याच्या स्थितीला खरीप हंगामातील उर्वरित पिकांच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे व गारपिटीमुळे व वादळी वाऱ्यामुळे सरसकट नुकसान झालेले दिसून आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातील महसूल मंडळाच्या पडताळणीनुसार असे समोर आलेले आहेत की ज्या भागांमध्ये पावसाचा जोर होता त्या भागांमध्ये वादळी वारे देखील दिसून आलेले आहेत त्यामुळे कापूस, मका ज्वारी बाजरी कांदा हरभरा फळबाग अंगूर केळी अशा बऱ्याच साऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. सर्वत्र लवकरात लवकर पंचनामे सुरू करावेत.

Leave a comment